“आम्ही एमओयू करून विसरणारे लोकं नाही”; Devendra Fadnavis| Eknath Shinde | Uddhav Thackeray| Shivsena

  • 2 years ago
राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्यानंतर सातत्याने महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे उद्योग राज्याबाहेर जाण्याला शिंदे सरकार जबाबदार असल्याच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे. आम्ही एमओयू करून विसरणारे लोकं नाही. एकदा एमओयू झाल्यानंतर आम्ही त्यांचा पाठपुरवा करतो, असे ते म्हणाले. आज मुंबईत झालेल्या कौशल्य क्षेत्रीय परिषदेत ते बोलत होते.

#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BJP #Maharashtra #ShivSena #MOU #KiritSomaiya #AnilParab #SanjayRaut #BalasahebThackeray #HWNews

Recommended